|
|  |
 | विचारमंथन नवी दिल्ली - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा
करताना (डावीकडून) पक्षाचे सरचिटणीस तारिक अन्वर, खासदार सुप्रिया सुळे आणि
पक्षाध्यक्ष शरद पवार. |
लोकसभेच्या तयारीला लागा - "राष्ट्रवादी'च्या नेत्यांचा संदेश नवी दिल्ली, ता. ११ - ""राष्ट्रवादी कॉंग्रेस हा देशात सर्वाधिक वेगाने वाढणारा
पक्ष आहे. पक्षाचे नेते व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना पंतप्रधान करणे, हे
पक्षाच्या देशभरातील लाखो कार्यकर्त्यांचे स्वप्न आहे. मात्र, ते सत्यात
उतरण्यासाठी सर्वांनीच एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे.... |
स्वामी अमृतचैतन्यविरुद्ध केरळात दोन फौजदारी गुन्हे तिरुअनंतपुरम, ता. ११ - केरळच्या एर्नाकुलम शहर पोलिसांनी सध्या बेपत्ता असलेल्या
स्वामी अमृतचैतन्य ऊर्फ संतोष महादेवनविरुद्ध दोन फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
वन्यजीव कायद्याचा भंग करण्याबरोबरच फसवणुकीचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला
आहे.... |
आखाड्यातील "पाटलां'कडे साऱ्यांचे लक्ष विजापूर, ता. ११ - गेल्या तीन-चार दशकांपासून विजापूर जिल्ह्याचे राजकारण "पाटील'
याच आडनावाभोवती फिरत आहे. सध्या माजी रेल्वेमंत्री व विद्यमान खासदार बसनगौडा
पाटील, आमदार एम. बी. पाटील व आमदार शिवानंद पाटील हे तीन "पाटील', या
निवडणुकीच्याही आखाड्यातील प्रमुख नेते असल्याने त्यांच्याकडे या भागाचे लक्ष
लागले आहे..... |
कुमठ्यात अडवानी, दावणगेरीत मोदी बंगळूर, ता. ११ - पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील
प्रचाराने आता जोर घेतला आहे. विविध राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी आज
प्रचारात भाग घेतला व आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. |
कुमारस्वामी यांचा विजयाचा दावा चनगिरी (जि. दावणगिरी), ता. ११ - उन्हाच्या कडाक्याने निथळणाऱ्या घामाच्या
धारा... उमेदवारांसाठी जिवाचे रान करणारे कार्यकर्ते... ढोल-ताशांचा दणदणाट...
ध्वनिक्षेपकावरील घोषणा आणि प्रचाराची एकच धांदल... नारळ, सुपारीच्या बागांनी
समृद्ध असलेल्या चनगिरीमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे..... |
"राष्ट्रवादी'चे ठराव - धर्मनिरपेक्ष व डाव्या पक्षांची एकजूट ही काळाची गरज नवी दिल्ली, ता. ११ - देशात यंदाच्या हंगामात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले
आहे. हाच कल कायम राखण्याच्या दृष्टीने सरकारने धोरणे आखली आहेत. कृषी
क्षेत्रापुढील समस्यांचा बारकाईने अभ्यास असणारे कृषिमंत्री देशाला लाभल्यामुळे
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने कृषिकर्जासह शेतीच्या अनेक प्रश्नांवर प्रभावी
उपाययोजना केल्या आहेत.... |
बॉंबस्फोटामागे "सीमी' शक्य हुबळी, ता. ११ - येथील न्यायालयात झालेल्या बॉंबस्फोटात "सीमी' संघटनेचा हात
असल्याचा संशय येथे व्यक्त करण्यात येत आहे. |
हुबळीतील बॉंबस्फोटाची चौकशी सुरू हुबळी, ता. ११ - येथील जिल्हा न्यायालयात काल (शनिवारी) झालेल्या बॉंबस्फोट घटनेची
चौकशी फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या
अखत्यारित असणारा राष्ट्रीय सुरक्षा विभाग यांच्या पथकांनी सुरू केली आहे. |
अर्जुनसिंहांनी पुन्हा खेळले निष्ठेचे कार्ड नवी दिल्ली, ता. ११ - कॉंग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही नसल्याचा आरोप करून चर्चेचा
धुरळा उडवून देणारे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुनसिंह
यांनी हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, स्वतःची कातडी वाचविण्यासाठी पुन्हा
एकदा निष्ठेचे कार्ड खेळले आहे. |
|
|  |
|