Junnar Accident News esakal
महाराष्ट्र बातम्या

Accident News : कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; अंत्यविधीहून परतणाऱ्यांना ट्रकने चिरडले, पाच जणांचा मृत्यू

संतोष कानडे

मुंबईः कल्याण-नगर महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला असून अपघातामध्ये तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अंत्यविधीहून परतत असताना भरधाव ट्रकने लोकांना चिरडले. गावकरी संतप्त झाले असून रस्त्यावर आंदोलन सुरु केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील बेल्हे गुंळुंचवाडी येथे कल्याण-नगर महामार्गावर ही घटना घडलीय. गावातील एका मृत व्यक्तीचा अंत्यविधी अटोपून लोक परतत होते. तेवढ्यात रस्त्यावर अचानक एक भरधाव ट्रक आला. त्या ट्रकने लोकांना चिरडले. त्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर नागरिकांन कल्याण-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT