water cut esakal
मुंबई

Navi Mumbai : नागरिकांसाठी महत्वाची बातमी; २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद!

सकाळ डिजिटल टीम

नवी मुंबई परिसरात राहणाऱ्या नागरीकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांतील पाणीपुरवठा चोवीस तास राहणार बंद राहणार आहे.

आधिक माहीती अशी कि, सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.या साठी हा र्निणय घेण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडना होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी (ता. ५) सकाळी नऊ ते शनिवारी (ता. ६) सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतर पुढील २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT