अभिनेते शरद पोंक्षेंनी पुन्हा केलं वादग्रस्त विधान

Anuradha Vipat

अभिनेते शरद पोंक्षे

वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारेजेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे

Actor Sharad Ponksh

वक्तव्य

नुकत्याचं नागपुरात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना शरद पोंक्षेंनी एक मोठं वक्तव्य केलं आहे

Actor Sharad Ponksh

अहिंसक

शरद पोंक्षे म्हणाले की, शिवाजी महाजारांच्या काळात गांधीजी नव्हते ते बरं झालं, नाहीतर महाराज अहिंसक झाले असते.

Actor Sharad Ponksh

निशस्त्र

पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, अहिंसेच्या शिकवणीमुळे महाराज प्रतापगडावर अफजलखानाला भेटायला निशस्त्र गेले असते आणि संपले असते.

Actor Sharad Ponksh

शिवकाळात

शरद पोंक्षे म्हणाले की, अहिंसेला परमो धर्म म्हणणाऱ्या महात्मा गांधींचा जन्म शिवकाळात झाला नव्हता हे आपलं नशीब आहे. 

Actor Sharad Ponksh

वादग्रस्त

शरद पोंक्षे नेहमीच सोशल मिडीयावर वादग्रस्त विधान करत असतात

सक्रिय

शरद पोंक्षे सोशल मिडीयावर सक्रिय असते

या कारणामुळे चाहत फतेह अली खान यांच गाण युट्युब केले डिलीट

येथे क्लिक करा