तीन वर्षांनंतर मंदिरा बेदीने सोडलं पतीच्या निधनाबद्दल मौन

Anuradha Vipat

निधन

अभिनेत्री आणि लोकप्रिय होस्ट मंदिरा बेदीचा पती राज कौशलचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे

Mandira Bedi

भाष्य

आता पहिल्यांदाच मंदिराने पतीच्या निधनाबाबत भाष्य केलं आहे.

Mandira Bedi

पहिलं वर्ष

मंदिरा म्हणाली की त्याच्या निधनानंतरचं पहिलं वर्ष हे सर्वात कठीण होतं, परंतु त्यानंतरच्या वर्षात गोष्टी थोड्या सुधारल्या गेल्या.

Mandira Bedi

बऱ्या स्थितीत

पुढे मंदिरा म्हणाली, “मी आता आधीपेक्षा बऱ्या स्थितीत आहे. माझी मुलं आणि मी दररोज त्याच्याबद्दल बोलत असतो.

Mandira Bedi

परिस्थितीचा सामना

पुढे मंदिरा म्हणाली, आम्ही त्याला विसरलेलो नाही. पहिलं वर्ष खूपच जास्त कठीण होतं. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे या परिस्थितीचा सामना करणंच अशक्य आहे.

अवघड

त्याच्याशिवायचा पहिला वाढदिवस, पहिली अॅनिव्हर्सरी, पहिली दिवाळी, पहिला ख्रिसमस, पहिलं नवीन वर्ष हे सगळं खूप अवघड होतं असंही पुढे मंदिरा म्हणाली

वर्ष

दुसरं वर्ष थोडं सोपं आणि तिसरं वर्ष त्याहून थोडं सोपं आहे,” असंही मंदिरा म्हणाली.

मी सिंगलच आहे...अनुष्का सेनचं वक्तव्य

येथे क्लिक करा