'या' कारणामुळे ऐश्वर्या रायने राणी मुखर्जीशी बोलणे केले होते बंद

Anuradha Vipat

नाव

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.

Aishwarya Rai

फॅन फॉलोइंग

ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Aishwarya Rai

चर्चेत

ऐश्वर्या राय चे खासगी आयुष्य सध्या चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे

Aishwarya Rai

छान मैत्रिणी

एकेकाळी रानी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय या खूप जास्त छान मैत्रिणी होत्या. ‘चलते चलते’ चित्रपटामुळे दोघींमध्ये वाद झाला.

Aishwarya Rai

संबंध

चित्रपटाच्या शूटिंगवेळी सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे संबंध चांगले नव्हते. सलमान खानने चित्रपटाच्या सेटवर येत मोठा हंगामा केला. 

Aishwarya Rai

भूमिकेसाठी

यानंतर शाहरुख खान जो चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होता. त्याने ऐश्वर्याला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.ऐश्वर्या ऐवजी त्या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी राणी मुखर्जी हिला घेण्यात आले.

बोलणे

ही गोष्टी ऐश्वर्याला अजिबात आवडली नाही. राणीने असे केल्याने ऐश्वर्या राय खूप जास्त नाराज झाली. यानंतर ऐश्वर्या रायने राणी मुखर्जीला बोलणे देखील बंद केले.

सनी लियोनीचं खळबळजनक वक्तव्य

येथे क्लिक करा