नारळपाणी प्यायल्याने त्वचेला काय फायदे होतात?

Monika Lonkar –Kumbhar

नारळपाणी

नारळपाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

हायड्रेट

नारळपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

पोषकतत्वे

नारळपाण्यामध्ये पोषकतत्वांचे भरपूर प्रमाण आढळून येते.

त्वचा

नारळपाणी प्यायल्याने आरोग्यासोबतच त्वचेला ही अनेक फायदे होतात.

पिंपल्सपासून सुटका

नारळपाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळून येते. त्यामुळे, नारळपाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका होते.

यूव्ही किरणांपासून बचाव

नारळपाण्यामध्ये इलेक्ट्रोलाईट्सचे भरपूर प्रमाण आढळते. त्यामुळे, त्वचेचा युव्ही किरणांपासून बचाव होतो.

त्वचा ग्लोईंग

नारळाच्या पाण्यात नैसर्गिक संयुगे आढळतात, यामुळे, त्वचा चमकदार दिसण्यास मदत होते.

महादेवाला बेलाचे पान वाहण्याचे काय आहे महत्व?

येथे क्लिक करा.