या कारणामुळे रिंकू कधी गेली नाही तिच्या आजोळी सुट्टीला

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री रिंकू राजगुरू मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Rinku rajguru

वक्तव्य

या मुलाखतीमध्ये रिंकूने आपल्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले आहे.

Rinku rajguru

उजाळा

तसेच या मुलाखतीत रिंकूने बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Rinku rajguru

भाष्य

याबरोबरच आईबद्दलदेखील रिंकूने भाष्य केले आहे.

Rinku rajguru

उत्तर

सुट्ट्यांमध्ये ती कुठे जाते? या प्रश्नाला उत्तर देताना रिंकू म्हणाली, मी आजोळी कधी गेले नाही

Rinku rajguru

वडील

याच कारण सांगत रिंकू पुढे म्हणाली, आई खूप लहान असतानाच पहिल्यांदा तिचे वडील वारले, मग आई वारली.

Rinku rajguru

संबंध

रिंकू पुढे म्हणाली, आम्हाला रक्ताची नाती कमी आहेत. आईचा माहेरशी सध्या काही संबंध नाही. त्यामुळे कधी आजोळी जाणं झालं नाही.

Rinku rajguru

निक्कीच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे वाद, संतापले नेटकरी

येथे क्लिक करा