पुजा बोनकिले
पावसाळा सुरू झाल्यामुळे उन्हाच्या झळांपासून आराम मिळाला आहे.
उन्हाळ्या प्रमाणेच झाडांची पावसाळ्यात देखील झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात झाडांना जास्त पाण्याची गरज नसते.
त्यामुळे कुंडीमध्ये जास्त पाणी साचू देऊ नका.
कुंड्यांना छिद्र नसेल तर पाडावे.यामुळे पाणी साचणार नाही.
कुंडीच्या खाली प्लेट ठेवली असेल तर ती काढून टाकावी.
पावसाळ्यात झाडांच्या बुडातील सुकलेले पाने काढून टाकावी.
यामुळे पानांना फंगल इन्फेक्शनहोऊ शकते.