बख्तियार खिल्जीने नालंदा विद्यापीठ का जाळलं? घ्या जाणून

Manoj Bhalerao

प्राचीन भारताच्या इतिहासात तक्षशिला आणि नालंदा ही दोन प्रसिद्ध विश्वविद्यालयांची नावं आढळतात.

Nalanda

नालंदामध्ये १०,००० विद्यार्थी तर २००० पेक्षा अधिक शिक्षक होते.

Nalanda

मात्र, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, ज्ञानाची गंगा वाहतं ठेवणार विद्यापीठ का जाळण्यात आलं.

Nalanda

असं सांगण्यात येतं की, त्या काळात उत्तर भागात बख्तियार खिल्जी याचं वर्चस्व होतं. एकदा खुप आजारी पडल्याने तो अंथरुणाला धरुन होता. त्याला झालेल्या आजाराबद्दल कोणत्याही वैद्याला माहिती नव्हती.

Nalanda

त्याच्या वैद्याने त्याला नालंदा विश्वविद्यालयातील राहुल श्रीभद्र यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याला गैर-मुस्लिम व्यक्तीकडून इलाज करुन घेणे मंजूर नव्हते.

Nalanda

खिल्जीने राहुल श्रीभद्र यांनी दिलेलं कोणतही औषध घेण्यास नकार दिला. त्यामुळे राहुल यांनी कुराणच्या पानांना औषधाचा लेप लावून त्याला कुराण वाचण्यास सांगितले. जेणेकरुन त्याच्या बोटाच्या माध्यमाने औषध पोटात जाईल.

Nalanda

मात्र, प्रकृती ठणठणीत झाल्यावर त्याला ही गोष्ट समजली. तर त्याच्या मनात ईर्षेची भावना निर्माण झाली. आपले वैद्य आणि इस्लाम धर्मापेक्षा कोणीही श्रेष्ठ असू नये, म्हणून त्याने नालंदावर हल्ला केला आणि आग लावली.

Nalanda

तेथील विद्यार्थी आणि बौद्ध भिक्षूंचीही कत्तल केली.

Nalanda

मायक्रोसॉफ्ट अव्वल! Apple मागे कशामुळे पडली ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.