अमिताभ बच्चन यांची लक्षवेधी पोस्ट

Anuradha Vipat

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन संपूर्ण कुटुंबासोबत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात सामिल झाले होते.

Amitabh Bachchan

लक्षवेधी पोस्ट

आता लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी एक लक्षवेधी पोस्ट केली आहे.

Amitabh Bachchan

पोस्टची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिताभ बच्चन यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

Amitabh Bachchan

कामाची वेळ

अंबानींच्या लग्नाचा अनुभव शेअर करत बिग बी म्हणाले, या अलौकिक काळातही जोडण्याची इच्छा आणि इच्छा काहींसाठी… अनेकांसाठी ही कामाची वेळ आहे

Amitabh Bachchan

जुन्या नात्यांचा पुन्हा विचार

पुढे बिग बी म्हणाले, माझ्यासाठी मला EF कनेक्टसाठी वेळ वापरावा लागेल. अनेक दिवसांनंतर अनेकांची झालेली भेट, प्रेम आणि स्नेह… ज्यामुळे जुन्या नात्यांचा पुन्हा विचार करू शकतो

बदल

पुढे ‘असं वाटत आहे की, त्यांच्या चेहऱ्यांमध्ये आता बदल झाले आहेत. पण आमच्यात आसलेलं प्रेमळ नाते आजही खूप प्रामाणिक आहेत. असंही बिग बी म्हणाले

गोष्टी

छोट्या – छोट्या गोष्टी एकमेकांसाठी फार महत्त्वाच्या असतात असं देखील बिग बी म्हणाले.

हिना खानचा 'तो' व्हिडीओ होतोय तुफान वायरल

येथे क्लिक करा