'प्रेम कधीच हरत नाही...', नताशाची ती पोस्ट चर्चेत

Pranali Kodre

घटस्फोट

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी ४ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

natasa stankovic

चार वर्षांनंतर झाले वेगळे

जुलै २०२४ मध्ये त्यांनी चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाल्याचे जाहीर केले होते.

Hardik Pandya Natasa Stankovic

सहपालकत्व

त्यांनी वेगळे झाल्याचं सांगताना त्यांच्या मुलाचे अगस्त्यचे सहपालकत्व स्वीकारल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, सध्या नताशा अगस्त्यसह सार्बियाला गेलेली आहे.

Hardik Panyda with Son | Instagram

पोस्ट

याचदरम्यान, २७ ऑगस्टला नताशाने एक गुढ अर्थ लपलेली पोस्ट शेअर केली होती, ज्याची सध्या बरीच चर्चा आहे.

Natasa Stankovic | esakal

कॅप्शन

तिच्या पोस्टमध्ये 'प्रेम संयम आहे, प्रेम दया आहे. त्याच हेवा, बढाई मारणे नसते. त्यात अभिमान नसतो. प्रेम इतरांचा अपमान करत नाही. प्रेम स्वार्थ साधणारं नसतं. ते सहजासहजी चिडणारे नसते,'अशा अर्थाची वाक्य लिहिलेली होती.

Natasa Stankovic | Instagram

प्रेम कधीच हरत नाही

पुढे लिहिले होते की 'प्रेमात चुकीचा विचार केला जात नाही, वाईटात आनंद मानत नाही, पण सत्यात नेहमीच आनंदी होते. ते नेहमी संरक्षण करते, विश्वास ठेवते, आशा ठेवते, जतन करते. प्रेम कधीच हरत नाही.'

Natasa Stankovic Post | Instagram

प्रश्न

घटस्फोटानंतर नताशाने अशी पोस्ट का केली असावी असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

Natasa Stankovic | Instagram

ICC अध्यक्षपद सांभाळणारे ५ भारतीय कोण?

Jay Shah | Sakal
येथे क्लिक करा