Monsoon Health : पावसाळ्याच्या दिवसांत किती पाणी प्यावे?

सकाळ डिजिटल टीम

आपण जेवढे पाणी पितो

उन्हाळ्यात आपण जेवढे पाणी पितो त्याच्या तुलनेत फार कमी पाणी आपण पावसाळ्यात पितो.

Health | sakal

त्यामुळे शरीरात पाणी

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान जास्त असते, त्यामुळे शरीरात पाणी कमी होऊ लागते.

Health | sakal

हवेत आर्द्रता जास्त असते

पावसाळ्याच्या दिवसांत हवेत आर्द्रता जास्त असते, त्यामुळे शरीराला घाम येत राहतो. पण, कमी उष्णतेमुळे तहान लागत नाही, त्यामुळे लोक कमी पाणी पितात.

Health | sakal

पावसाळ्याच्या दिवसातही

पावसाळ्याच्या दिवसातही तुम्ही दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. तहान लागली नसली तरी पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.

Health | sakal

स्वच्छ पाणी पिणे

पावसाळ्याच्या दिवसात पाणी पिणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच स्वच्छ पाणी पिणेही आवश्यक आहे परंतु, पाणी शुद्ध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते उकळणे.

Health | sakal

आरोग्यासाठी फायदेशीर आहे

या दिवसात उकळलेले पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Health | sakal

बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात

पाणी उकळल्याने त्यातील बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात, ज्यामुळे आजारी पडण्याचा धोकाही कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health | sakal