Pitru Paksha: पिंडदान, तर्पण अन् श्राद्ध याचा अर्थ काय?

पुजा बोनकिले

हिंदू धर्मात 15 दिवसांच्या पितृ पक्षाला खुप महत्व आहे. 

Pitru Paksha

या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि सर्वपित्री अमावस्येला पितृलोकात परत जातात. 

Pitru Paksha

या दिवसांमध्ये पितरांची आठवण रून त्यांचे श्राद्ध, तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे.

Pitru Paksha

यंदा पितृ पक्ष 17 सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू झाले असून 2 ऑक्टोबर पितृपक्ष संपणार आहे.

Pitru Paksha

जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत.

Pitru Paksha

श्राध्द म्हणजे पुर्वजांची आठवण काढणे.

Pitru Paksha

पिंडदान म्हणजे पितरांना अन्नदान करणे.

Pitru Paksha

तर्पण म्हणजे जल अर्पण करणे.

Pitru Paksha

पपई खाण्याचे असू शकतात 'हे' तोटे

Papaya | Sakal
आणखी वाचा