रणबीर कपूर वडिलांविषयी झाला व्यक्त

Anuradha Vipat

व्यक्त

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रणबीर कपूर वडिलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे

Ranbir Kapoor

अंतिम घटका

जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ऋषी कपूर हे अंतिम घटका मोजत आहेत तेव्हा रुग्णालयातच त्याला पॅनिक अटॅक आल्याचा खुलासा रणबीरने केला.

Ranbir Kapoor

नातं

माझं वडिलांवर प्रेम होतं पण आमचं नातं फार काही चांगलं नव्हतं असं देखील तो म्हणाला आहे

Ranbir Kapoor

दुरावा

तसेच त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातही तो त्यांच्यातील दुरावा मिटवू शकला नाही याची खंत त्याने व्यक्त केली आहे

Ranbir Kapoor

निधनानंतर...

तसेच पुढे वडिलांच्या निधनानंतर मी रडलो नाही असंही तो म्हणाला आहे

Ranbir Kapoor

सक्रिय

रणबीर सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतो

Ranbir Kapoor

सोहैल खानकडून सलमान - ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपबाबत मोठा खुलासा

येथे क्लिक करा