रसिका सुनीलने व्यक्त केली खंत

Anuradha Vipat

मुलाखत

अभिनेत्री रसिका सुनीलने एका यूट्यूब चॅनेलला नुकतीच मुलाखत दिली आहे

प्रश्न

यामध्ये तिने करिअर करत असताना लग्न का केलंस असं पुरुष कलाकाराला विचारलं जात नाही, मग आम्हाला म्हणजेच स्त्री कलाकारांना हा प्रश्न का विचारला जातो? अशी खंत बोलून दाखवली आहे.

करिअर

रसिका म्हणाली, करिअर आणि लग्न ही दोन्ही वेगळी पारडी आहेत आणि मग लग्न केलं तर करिअर खाली जातंय की काय किंवा करिअर वर येतंय तर मग लग्न करू नको की काय, ही तुलनाच मुळात चुकीची आहे.

विचार

पुढे रसिका म्हणाली, आपण कुठल्याही पुरुषाला विचारत नाही की, तू करिअर चांगलं सुरू असताना का लग्न केलं? मग त्याच पद्धतीने आमच्या बाबतीत विचार का केला जात नाही

प्रेक्षकांच्या भेटीला

रसिका नुकतीच ‘डंका हरी नामाचा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

प्रदर्शित

हा चित्रपट १९ तारखेला प्रदर्शित झाला आहे.

लवकरच...

तसेच ती लवकरच ‘काटाकिर्र’ या चित्रपटात दिसणार आहे.

सर्वत्र करीना कपूर - सैफ अली खान यांच्या नात्याची चर्चा

येथे क्लिक करा