शर्मिष्ठा राऊतने साधला थेट स्वामींशी संवाद

Anuradha Vipat

स्वामींशी संवाद

नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान शर्मिष्ठा राऊतने थेट स्वामींशी संवाद साधला आहे

Sharmistha Raut

भावनिक

हा संवाद साधताना शर्मिष्ठा भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सध्या तिच्या या फोन कॉलची सोशल मीडियावरही बरीच चर्चा आहे. 

Sharmistha Raut

भिऊ नको तुझ्या पाठिशी आहे

फोनवर शर्मिष्ठाने म्हटलं की, 'आतापर्यंत मी जेव्हा जेव्हा तुमच्याकडे आलीये तेव्हा तेव्हा फक्त मागितलंय आणि तुम्हीही न मागता बरचं काही दिलंत.गाडीवर किंवा टेम्पोच्या मागे बऱ्याचदा जेव्हा भिऊ नको तुझ्या पाठिशी आहे,असं जेव्हा वाचते तेव्हा बरं वाटतं.

Sharmistha Raut

पण तुम्ही कधीच...

पुढे बोलताना शर्मिष्ठाने म्हटलं की, ' मी इतकं कोसलंय तुम्हाला, इतकं वाईटसाईट बोलले आहे पण तुम्ही कधीच माझ्याकडे पाठ फिरवली नाही. खरंच स्वामी तुमचे सगळ्याचसाठी खूप आभार. 

Sharmistha Raut

वाक्य

पुढे बोलताना शर्मिष्ठाने म्हटलं की तुमचं एक वाक्य आहे, स्वत:च्या इच्छेपेक्षा स्वामीइच्छेत जगा आणि त्याच स्वामीइच्छेत मी आज जगतेय

Sharmistha Raut

छान जोडीदार

पुढे बोलताना शर्मिष्ठाने म्हटलं की, तुम्ही मला सांगितलं की आयुष्यात दुसरी संधी घ्यायला हवी आणि तेजसच्या रुपाने माझ्या आयुष्यात एक खूप छान जोडीदार पाठवला.मी तुम्हाला कधीच घाबरत नाही, पण एकदाच घाबरते जेव्हा जेव्हा मी तुमची शपथ घेते. 

Sharmistha Raut

माझ्या शेवटच्या क्षणीही...

मला तुमची साथ मी मरेपर्यंत आणि मेल्यानंतरही तुमची साथ हवी आहे. त्यामुळे माझ्या शेवटच्या क्षणीही मी तेवढीच आनंदी असणार आहे, कारण मी तेव्हा तुम्हाला भेटेन असंही पुढे बोलताना शर्मिष्ठाने म्हटलं आहे

Sharmistha Raut

आणि अशाप्रकारे तुटले अभिनेता कार्तिक आर्यनचे वृत

येथे क्लिक करा