आणीबाणीचा मास्टरमाईंड कोण? जाणून घ्या

Amit Ujagare (अमित उजागरे)

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.

Emergency

आणीबाणी लागू झाल्यानंतर सरकारविरोधात कुठल्याही हालाचालींवर बंदी आली होती.

Emergency

विरोधकचं नव्हे तर पत्रकारांवरही कडक निर्बंध लादण्यात आले होते.

Emergency

यामुळं खरंतर देशात सर्वत्र अफरातफरी माजली होती, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जायचा.

Emergency

पण इंदिरा गांधींना आणीबाणी लागू करण्याचा सल्ला देणारा सुत्रधार कोण होता? माहितीए का?

Emergency

सिद्धार्थ शंकर रे असं या सुत्रधाराचं नाव आहे. हे इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासून आणि लहानपणीचे मित्र होते.

Emergency

इंदिरा गांधींनी त्यांना कोलकात्यावरुन दिल्लीला बोलावून घेतलं होतं. त्यानंतर २४ जून रोजी त्यांच्याशी चर्चेनंतर रे यांनीच गांधींना देशात आणीबाणी लावण्याचा सल्ला दिला.

Emergency

त्यामुळं देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी इंदिरा गांधींनी आधीच केली होती. पण काही लेखकांच्या मते आणीबाणी लागू करण्यामागं इंदिरा गांधींचाच विचार असल्याचं मानतात.

Emergency

तुमच्यात 'इडियट'ची लक्षणं आहेत का? काय आहे 'हा' सिन्ड्रोम

IDIOT
येथे क्लिक करा...