आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत ३ कोटी नवीन घर तयार करण्याचा निर्णय. यासाठी ३ लाख ६० हजार कोटी रुपयांना मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये २ कोटी घरं ग्रामीण भागात असतील तर १ कोटी घरं शहरी भागासाठी असणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची पत्रकार परिषदेत माहिती.