Farmer News: काडी-कचरा जाळणाऱ्या चौदा शेतकऱ्यांना अटक; नेमकं काय घडलं?

Farmer News: काडी-कचरा जाळणाऱ्या चौदा शेतकऱ्यांना अटक; नेमकं काय घडलं?
Updated on

चंडीगड : राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह हरियानात हवेतील प्रदूषणास हातभार लावणाऱ्या काडीकचरा जाळण्याच्या घटनांना चाप बसविण्यासाठी हरियाना पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत कैथल जिल्ह्यात शेतात काडीकचरा जाळणाऱ्या चौदा शेतकऱ्यांना अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.