नवी दिल्ली : यूपीएससीसाख्या परीक्षांमध्ये फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारच महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने बुधवारी पहिल्यांदाच केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) नोंदणी, परीक्षा आणि भरतीच्या विविध टप्प्यांच्या वेळी ऐच्छिक आधारावर उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Aadhaar-based authentication) वापरण्याची दिली परवानगी दिली आहे