नवी दिल्ली : प्रत्येक युगात देशासमोर आव्हाने आली आहेत आणि त्या आव्हानांना आपण यशस्वीपणे तोंड दिले आहे. सध्याच्या काळात 'डिजिटल अरेस्ट' हा चिंतेचा विषय बनला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 115 व्या 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना सांगितले.