नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नितीश यांचा पक्ष जेडीयूचे नेते त्यांना युतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. आता राष्ट्रीय जनता दलाकडून देखील याबाबत विधान करण्यात आलं आहे.
दरम्यान, राजदचे प्रवक्ते आणि आमदार भाई वीरेंद्र यांनी पुढचा पंतप्रधान बिहारचाच असावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी नितीशकुमार यांना पंतप्रधानपदाचे सर्वात पात्र उमेदवार म्हटले आहे.
तत्पूर्वी, बिहार सरकारमधील जेडीयूचे नेते आणि मंत्री लेसी सिंह यांनी नितीशकुमार यांना पंतप्रधान म्हणून संबोधलं होतं. तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात देशाचे पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.