Maharashtra Vidhansabha Election : मनोज जरांगेंनी निवडणूक लढवावी का? मतदारांमध्ये आहेत मतभेद?

Maharashtra Vidhansabha Election : मागील काही वर्षांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे.
Manoj Jarange Patil On Assembly Election
Manoj Jarange PatilEsakal
Updated on
Summary

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करावेत का, यावर मतदारांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले.

Maharashtra Vidhansabha Election : दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी (Center for the Study) ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) आणि पुण्यातील एमआयटी-स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (सॉग) यांच्या लोकनीती कार्यक्रमाद्वारे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र निवडणूकपूर्व अभ्यास २०२४’ मध्ये दिसून आलेले निष्कर्ष सादर केले आहेत. हा अभ्यास २१ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर २०२४ दरम्यान करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.