हरियानातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर राष्ट्रीय नेत्यांची नजर आता महाराष्ट्राकडे वळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी लगेच महाराष्ट्राचे दौरे करीत आहे. महाराष्ट्राची निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केव्हाही होऊ शकते. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी दौऱ्याचा पहिली फेरी आटोपून घेण्यात येत आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हरियानात दोन सभा घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. कोल्हापूर येथे राहुल गांधी येत आहेत.