Manoj Jarange Patil: राज्य भाजप 'फडणवीस' यांच्यामुळे संपणार

Manoj Jarange Patil: केंद्रीय निवडणूक समितीला खोटी माहिती दिली
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil sakal
Updated on

वडीगोद्री: आरक्षण न दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. फडणवीस हे भाजप केंद्रीय निवडणूक समितीला खोटी माहिती सांगतात. राज्यातील भाजप फडणवीस यांच्यामुळे संपणार आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.