वडीगोद्री: आरक्षण न दिल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. फडणवीस हे भाजप केंद्रीय निवडणूक समितीला खोटी माहिती सांगतात. राज्यातील भाजप फडणवीस यांच्यामुळे संपणार आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी केला.