वर्धा : वर्धा जिल्ह्यात येत असलेल्या चारही विधानसभेत मतदनाच्या टक्केवारीत झालेल्या घटीनंतरही आर्वी वगळता वर्धा, देवळी आणि हिंगणघाट या मतदार संघाट सत्ता कायम राहिली. २०१९ मध्ये झालेले मतदान हे २०१४ च्या तुलनेत कमी होते. मतदान कमी असताना त्याचा विशेष परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.