रत्नागिरी : जिल्ह्यात पाणीटंचाई कायम; १७ टॅँकरने पाणीपुरवठा

१८९ वाड्या तहानल्या; टॅँकरवर विसंबल्या..!
 येथे टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा.
येथे टॅंकरने सुरू असलेला पाणीपुरवठा. sakal
Updated on

रत्नागिरी : मॉन्सून स्थिरावलेला नसल्यामुळे अजूनही जिल्हावासीयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार ९० गावांतील १८९ वाड्यांना १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ४२२ लोकांना टँकरचे पाणी दिले जात आहे.

उशिरा दाखल झालेल्या मॉन्सून जिल्ह्यात स्थिरावलेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात वीस टक्केचे पाऊस झाला आहे. अधूनमधून सरीच पडत आहेत. दिवसा कडकडीत उन पडत असल्यामुळे या पावसाचा फायदा कातळावरील पाणीपुरवठा करणाऱ्‍या विहिरींना झालेला नाही. परिणामी अजूनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. १८९ वाड्यांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. सर्वाधिक मागणी संगमेश्‍वर, खेडतालुक्यात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.