Monsoon : राज्यातील एकूण १८ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान

माघार घेता घेता मॉन्सूनने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिकांची हानी केली आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात पावसामुळे नष्ट झालेल्या पिकाचे क्षेत्र १८ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे.
Agriculture Loss By Rain Water
Agriculture Loss By Rain Watersakal
Updated on

पुणे - माघार घेता घेता मॉन्सूनने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिकांची हानी केली आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात पावसामुळे नष्ट झालेल्या पिकाचे क्षेत्र १८ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. देशातील परतीच्या पावसाच्या माघारीचा प्रवास यंदा २३ सप्टेंबरपासून सुरू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.