Air Pollution In India : दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 12 हजार लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातली शहरं पण आघाडीवर

Delhi Air Pollution : एका हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हे म्हटले आहे.वाढत्या प्रदूषणामुळे हे पार्टिकल्सही मोठ्या प्रमाणावर देशातील शहरांमध्ये वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
 : दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 12 हजार लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातली शहरं पण आघाडीवर
Air Pollution In Indiasakal

Air Pollution in Delhi: पीएम 2.5 पार्टीकल हे शरीरासाठी प्रचंड हानिकारक असतात. मात्र वाढत्या औद्योगिकरणामुळे देशातील कित्येक शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढलं आहे. अशावेळी वाढत्या प्रदूषणामुळे हे पार्टिकल्सही मोठ्या प्रमाणावर देशातील शहरांमध्ये वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याविषयी काही मर्यादा ठरवून दिले आहेत.(PM 2.5 Pollution Particals Latest Update )

 : दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 12 हजार लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातली शहरं पण आघाडीवर
Delhi burari kand: तीच तारीख, तीच पद्धत... 6 वर्षांनंतर दिल्लीच्या बुरारीसारख्या मध्यप्रदेशात एकाच कुटुंबातील 5 जणांचे आढळले मृतदेह

मात्र मोठा शहरांमध्ये या पार्टीकलची संख्या चांगलीच वाढत आहे. पर्यायी देशातील मोठा शहरांमध्ये एकूण मृत्यूंपैकी 7% मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत असल्याचे निदर्शनास येत आहे. एका हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हे म्हटले आहे.

या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, कोलकत्ता, पुणे, वाराणसी, चेन्नई या शहरांमध्ये हवा खराब झाली आहे. यामुळे नागरिकांच्या फुफूसांना हानी पोहोचत आहे. श्वास घेणंही कठीण झालं आहे. (Delhi, Mumbai, Bangalore, Hyderabad, Kolkata, Pune, Varanasi, Chennai)

मर्यादेनुसार पीएम 2.5 पार्टिकल्स हा हवेच्यालेवल मध्ये 15 मिनी ग्रॅम पेक्षा कमी हवा. मात्र मोठ्या शहरांमध्ये ही मर्यादा भेदली जात असून याचा थेट परिणाम हा नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर सर्वाधिक परिणाम किंबहुना धोका हा दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. फॅक्टरी आणि वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांना हा त्रास होत असल्याचे म्हटले जात आहे. (Latest Marathi News)

 : दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 12 हजार लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातली शहरं पण आघाडीवर
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदी प्रदूषणाचे खापर ग्रामपंचायतींवर

दिल्लीमध्ये दरवर्षी जवळजवळ 12000 नागरिकांचा या वायू प्रदूषणामुळे झालेल्या आजारामुळे मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिल्लीत होत असलेल्या एकूण मृत्यूनपैकी 11.5% मृत्यू हे फक्त वायू प्रदूषणामुळे होत आहेत.(air pollution in cities of India and Maharashtra)

यात सर्वात धक्कादायक माहिती अशी की शिमला ज्याला हिल क्वीन शहर म्हटले जातं त्या शहरांमध्ये देखील वायु प्रदूषण होत आहे. याचबरोबर भारतातील इतर शहरांमध्ये देखील नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे.

 : दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 12 हजार लोकांचा मृत्यू, महाराष्ट्रातली शहरं पण आघाडीवर
Plastic Pollution Crisis : कार्बन उत्सर्जन पूर्णपणे थांबणार? संशोधकांनी बनवलं स्वतःला 'Heal' करणारं पॉलिमर,जाणून घ्या कसा होतो वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com