...तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार नरेंद्र मोदींची साथ सोडतील, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan News: हरियाणा आणि महाराष्ट्रातील राजकारणावर पृथ्वीराज चव्हाणांनी एक दावा केला आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Esakal
Updated on

हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताबदल होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. याचा परिणाम केंद्रातील भाजप सरकारच्या स्थिरतेवरही होणार आहे. गोंदियातील सभेत ते म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार बदलले तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोडून जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.