Adul News : पावसाच्या अस्मानी संकटानंतर आता शेतमजुर टंचाईचे संकट

शेतकरी एकसोबतच पिके काढीत असल्याने परिसरात शेतमजुरांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.
Cotton
Cottonsakal
Updated on

आडुळ - खरीप पिके काढणीला येताच परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिके पावसात भिजुन पिका़ची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने आलेली पिके पावसात भिजुन खराब होवु नये. म्हणुन आडुळ, ता. पैठण सह परिसरातील सर्वच शेतकरयांनी कापुस वेचणी सह सोयाबीन, बाजरी, मका पिके काढण्याची सोबतच घई सुरु केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.