Raj Thackeray: जातपात अन् खोटी आश्वासनं... राज ठाकरेंनी मराठवाड्याच्या जनतेला दुसऱ्या मुक्तिसंग्रामाची हाक, नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray’s Powerful Message on Marathwada Liberation Day: राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आणि या प्रदेशाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी दुसर्‍या मुक्तिसंग्रामाची गरज व्यक्त करत, जातीयतेच्या विषातून मुक्त होण्याचे आवाहन केले. मराठवाडाच्या विकासाचा प्रश्न सुटण्यासाठी ठोस पावले उचलली जाणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांचे ठाम मत होते.
Raj Thackeray addressing the crowd on Marathwada Liberation Day, calling for a new movement for regional development.
Raj Thackeray addressing the crowd on Marathwada Liberation Day, calling for a new movement for regional development.esakal
Updated on

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा होत आहे. यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार मांडले. त्यांनी मराठवाड्याच्या विकासावर बोलताना जुन्या आणि सध्याच्या राजकीय स्थितीवर रोखठोक भाष्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.