Latest Mumbai News: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार निश्चित करण्याचे सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असून महादेव घाटाळ आणि दशरथ पाटील यांची नावे चर्चेत आहे. यापैकी कोणाला तिकीट मिळते, भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या गटांतच लढाई होणार असल्याने या मतदारसंघाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.