Latest Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरिबांकरिता विविध लोकोपयोगी योजना अमलात आणल्या आहेत.ते पाहता विधानसभा निवडणुकी नंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याच्या मागणीसाठी उल्हासनगरातील वसिटा वीर मित्र मंडळाने गणपती बाप्पाला 51 सोन्याच्या मण्यांचा हार चढवून साकडे घातले.