इगतपुरी शहर : नाशिक मुंबई महामर्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंटजवळ रविवार ( ता. १८ रोजी ) दुपारच्या सुमारास दूध टँकरला अपघात झाला आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा टँकर थेट तीनशे फूट दरीत कोसळला आहे. या घटनेत ५ जण ठार झाले असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.