Ulhasnagar Crime : रिक्षातून 100 किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या पती-पत्नीला उल्हासनगरात अटक

महाराष्ट्रात गाय-बैलांची कत्तल बंद असताना रिक्षातून 100 किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या पती-पत्नीला येथील मध्यवर्ती पोलिसांनी उल्हासनगरात अटक केली आहे.
Rickshaw
Rickshawsakal
Updated on

उल्हासनगर - महाराष्ट्रात गाय-बैलांची कत्तल बंद असताना रिक्षातून 100 किलो गोमांस घेऊन जाणाऱ्या पती-पत्नीला येथील मध्यवर्ती पोलिसांनी उल्हासनगरात अटक केली आहे.

रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू असताना एक रिक्षा दोन पोत्यातून गोमांसची वाहतूक करत असल्याची माहिती बजरंग दलाच्या सदस्यांना मिळताच त्यांनी कल्याण बदलापूर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिक्षा पकडून मध्यवर्ती पोलिसांना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.