मुंबई लोकल : रेल्वेच्या कायद्यातील एक कलम वगळल्याने गर्दुल्ल्यांना मोकळे रान?

खडवली- वाशिंददरम्यान गर्दुल्ल्यांनी प्रवाशाची हत्या केल्याची घटना घडल्यानंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
Mumbai Local
Mumbai LocalSakal
Updated on

नितीन बिनेकर

मुंबई : मुंबईत लोकल आणि रेल्वे स्थानक परिसरात गर्दुल्ल्यांचे प्रवाशांवरील हल्ल्यांत वाढ झाली आहे. त्यामुळे या गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, कायद्यानेच रेल्वे पोलिसांचे हात बांधले गेल्याने गर्दुल्ल्यांवर कारवाई करताना अडथळे येत आहेत. भारतीय रेल्वे कायद्यातील १४४ बी हे कलम फौजदारी प्रकरणांतून वगळल्याने गर्दुल्ल्यांवरील कारवाईचा पेच निर्माण झाला आहे.

Mumbai Local
Mumbai Local News: अजून एक बळी, कल्याण-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान तरुणाचा अपघाती मृत्यू
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.