Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त

Latest Mumbai News: आवश्यक ठिकाणी जप्तीची कारवाई केली जात असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले.
Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त
Updated on

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, मद्य, अमली पदार्थ व सोन्या-चांदीची चोरटी वाहतूक यातून १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

यामध्ये गेल्या २४ तासांत ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

Maharashtra Election: राज्य व केंद्राच्या यंत्रणांकडून कारवाई; गेल्या २४ तासांत ५२ कोटी जप्त
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ इमारत रखडली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.