Dahisar Toll Plaza : 'मुदत संपलेला आयआरबीचा दहिसर टोलनाका बंद करा' - राजू पाटील

MLA Patil has accused the toll collection officer of being corrupt in the complaint letter : रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी कंपनीचा दहिसर टोलनाका बंद करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
Dahisar Toll Plaza
Dahisar Toll PlazaSakal
Updated on

डोंबिवली - ठाणे - रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला आयआरबी कंपनीचा दहिसर टोलनाका बंद करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी लेखी निवेदन मंत्री भुसे यांना दिल आहे.

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग - 4 (नवीन 48) यावर अवजड व हलक्या वाहनांकडून आयआरबी कडून टोल वसूल केला जात आहे. सदरचा टोल नाका 2006 पर्यत कार्यरत होता क त्याची मुदत 2019 मध्ये संपली होती. परंतु पुन्हा एम.एस.आर.डी.सी. कडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.