Jaishankar on Terror Attack : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिलं नाही, पण...; एस जयशंकर यांचं मोठं वक्तव्य

jaishankar on mumbai terror attacks : मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलातना दिली.
S. Jaishankar
S. Jaishankarsakal
Updated on

मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले नव्हते अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलातना दिली. याबद्दल पुढे बोलताना जयशंकर म्हणाले की, जर भविष्यात असा हल्ला झाला तर तो सहन केला जाणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. जयशंकर म्हणाले की, जेव्हा आपण झिरो टॉलरन्सबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असतो की उत्तर नक्की दिले जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.