Mumbai
Mumbaisakal

Mumbai : दिव्यात पहिल्याच पावसात घरात घुसले पाणी

अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे, अशा स्थितीत कोणत्याही दुर्घटना घडू नयेत यासाठी पालिकेने गटारांची व नाल्यांच्या साफसफाई लक्ष देऊन पूर्ण करून घ्यावीत, असे दक्ष नागरिक सांगत आहेत.
Published on

Mumbai - दिव्यात गटारांचे योग्य नियोजन, साफसफाई व नालेसफाई झाली नसल्याने पहिल्याच पावसात दिव्यातील नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे.

ओंकार नगर, धर्मवीर नगर, गणेश नगर, विकास म्हात्रे गेट या भागात जास्त करून चाळी आहेत. तसेच तेथे मोठ्ठे दोन नाले आहेत. थोड्याच पावसात येथे पाणी भरते.

Mumbai
Mumbai Crime News: धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागितल्याने हत्या; पोलिसांनी सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे, अशा स्थितीत कोणत्याही दुर्घटना घडू नयेत यासाठी पालिकेने गटारांची व नाल्यांच्या साफसफाई लक्ष देऊन पूर्ण करून घ्यावीत, असे दक्ष नागरिक सांगत आहेत.

दिव्याच्या विकासाचा दावा करणाऱ्यांची पोलखोल आणि दिव्यातील नालेसफाईची पोलखोल या वर्षी पहिल्या पावसानेच केली आहे, असे मत भाजप दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.