Opinion : गावकऱ्यांना गाव सोडायला भाग पाडणं हा वनखात्याच्या अलिखित धोरणाचा भाग; धनगरांच्या जमिनींबाबत नेमके काय होते?

Forest Department Policy : लोकांचं जगणं अशक्य केलं की ते आपोआपच गाव सोडून जातील; पुनर्वसनाची कटकटच नको
Forest Department
Forest Departmentesakal
Updated on

डॉ. मिलिंद वाटवे

वनखात्याकडून नुकसानभरपाई प्रक्रियेतील त्रुटी काही नजरचुकीने आलेल्या नाहीत. तो अलिखित धोरणाचाच भाग आहे. लोकांचं जगणं अशक्य केलं की ते आपोआपच गाव सोडून जातील. पुनर्वसनाची कटकटच नको. मग पुनर्वसनासाठी जो अब्जावधींचा निधी उपलब्ध आहे, त्याचं काय केलं जाईल, हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.