Cricket : टीम इंडियाची जबाबदारी आता नव्या खांद्यांवर पण रोहित-विराट अनुपस्थिती जाणवणार..

खेळात अनुभव श्रेष्ठ ठरतो हे विराटच्या अखेरच्या डावातील खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केले
cricket
cricketEsakal
Updated on

किशोर पेटकर

खेळात अनुभव श्रेष्ठ ठरतो हे विराटच्या अखेरच्या डावातील खेळीने पुन्हा एकदा सिद्ध केले. अगोदरच्या सात डावांत फक्त ७५ धावा केलेल्या या विक्रमी फलंदाजाची बॅट योग्यवेळी तळपली. त्याच्या मोक्याच्यावेळी केलेल्या ७६ धावांमुळेच भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान उभे करता आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.