Maharashtra Agriculture :महाराष्ट्राचं शेती धोरण नेमकं कुठं चुकतंय?

Farmers of maharashtra : महाराष्ट्रात काम करणाऱ्‍या लोकसंख्येपैकी ५२ टक्के लोक शेतीक्षेत्रामध्ये काम करतात
maharashtra agriculture policy
maharashtra agriculture policy Esakal
Updated on

डॉ. विवेक घोटाळे

शेतीक्षेत्राचा शाश्‍वत विकास, सिंचन सुविधा, पाण्याचे समन्यायी वाटप, कर्जाचे पुनर्गठन, खासगी बँका व खासगी सावकारांच्या व्याजदरावर नियंत्रण, हमीभाव, कृषी पूरक जोडव्यवसायांना प्रोत्साहन व शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्याची, कौशल्य विकास कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याची आणि वेळेत मानसोपचार देण्याची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.