निर्मला देशपांडे
भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. तेजोमय दिव्यांनी, रांगोळीने घरेदारे सजतात. आणि या महत्त्वाच्या सणात खाद्यपदार्थही महत्त्वाची भूमिका बजावतात. दिवाळी हा मेजवान्यांचा, स्वादिष्ट मिठाई करण्याचा आणि खाण्याचा काळ, कारण दिवाळी म्हणजे गोड पदार्थांचा सण! म्हणूनच तुमच्यासाठी हटके आणि स्वादिष्ट मिठाई प्रकार...
वाढप
साधारण २-३ व्यक्तींसाठी
साहित्य
एक वाटी ताजे बेसन, त्याच वाटीने दीड वाटी साखर, ४ वाट्या तूप.