Indian Ayurveda: पंचकर्म का? कधी? कोणासाठी?

Panchakarma Ayurveda: पंचकर्म ही आयुर्वेदातील शरीर शुद्धीची प्रक्रिया आहे, जी पाच प्रमुख उपचारांचा समावेश करते. केवळ आजारी व्यक्तींसाठीच नाही, तर निरोगी लोकांसाठीही लाभदायक आहे.
indian panchakarma
Indian panchakarma Esakal
Updated on

डॉ. मिहीर हजरनवीस

पंचकर्म केवळ आजारी व्यक्तीने नाही, तर निरोगी व्यक्तींनीही करावे. सामान्यतः वसंत ऋतूत (मार्च-एप्रिल महिन्यात) कफ कमी करण्यासाठी वमन केले जाते. वातावर नियंत्रण मिळवण्यासाठी वर्षा ऋतूमध्ये (जून-जुलै महिन्यात) बस्ति ही उपचारप्रक्रिया करतात. पित्त व रक्ताच्या शुद्धीसाठी शरद ऋतूत (सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात) विरेचन व रक्तमोक्षण करतात. नस्य वर्षभरात कधीही करता येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.