RTE : आरटीई २५ टक्के प्रवेशात यावर्षी नेमके काय बदल झाले? त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर काय परिणाम होणार?

पूर्वीप्रमाणे प्रवेश नियम कायम ठेवले, तर या आरटीईचा उद्देश सफल होईल आणि खऱ्‍या अर्थाने सर्व वंचित घटकांना शिक्षण क्षेत्रात न्याय मिळेल
Right to education
Right to education Esakal
Updated on

अश्विनी घोटाळे

या नियमात कायमस्वरूपी बदल केला गेला नाही, तर चांगल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत गरिबांची मुले शिकू शकणार नाहीत आणि या कायद्याचा आधार न घेता प्रवेश घ्यायचा, तर डोनेशन व फी भरणे आवाक्याच्या बाहेर आहे. म्हणून पूर्वीप्रमाणे प्रवेश नियम कायम ठेवले, तर या आरटीईचा उद्देश सफल होईल आणि खऱ्‍या अर्थाने सर्व वंचित घटकांना शिक्षण क्षेत्रात न्याय मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.