Vidhan sabha election: राज्यात विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत. २२ ऑक्टोबरपासून इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबरला दाखल अर्जांची छाननी होईल. तर ४ तारीख ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.