Manchar : स्पर्धा परीक्षेचे दडपण न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा ; डॉ.वैभव कुलकर्णी

“केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा काही दिवसांवर आल्यानंतर परीक्षार्थीच्या मनावरचा ताण वाढत जातो. त्यामुळे उडालेल्या गोंधळातून वर्षभर केलेल्या तयारीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दडपण न घेता व भीती न बाळगता आत्मविश्वास व जिद्दीने परीक्षेला सामोर्य जावे,” असे आवाहन विदेश मंत्रालयातील डॉ.वैभव कुलकर्णी(आयएफएस )यांनी केले.
Manchar
Manchar sakal
Updated on

डी. के. वळसे पाटील

मंचर : “केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा काही दिवसांवर आल्यानंतर परीक्षार्थीच्या मनावरचा ताण वाढत जातो. त्यामुळे उडालेल्या गोंधळातून वर्षभर केलेल्या तयारीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे दडपण न घेता व भीती न बाळगता आत्मविश्वास व जिद्दीने परीक्षेला सामोर्य जावे,” असे आवाहन विदेश मंत्रालयातील डॉ.वैभव कुलकर्णी(आयएफएस )यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.